भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Wednesday, October 16, 2013

१११६. वपुर्याति श्रियो यान्ति यान्ति सर्वेऽपि बान्धवाः |

कथासारे हि संसारे कीर्तिरेका स्थिरा भवेत्‌ ||

अर्थ

शरीर नष्ट होत; अपार वैभव निघून जात; सर्व बान्धव [नातेवाईक; मित्र; संबंधित स्वर्गात] जातात. या क्षणभंगुर जगात कीर्ति हे एकच गोष्ट कायम टिकणारी आहे. [आपण आज नाही उद्या मरणारच आहोत तर चांगली कृत्ये करावी नाव तरी टिकेल बदनामी ओढवून घेऊ नये; बाकी सगळं जाणारच असत. नावाला जपावं. ]

No comments: