भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Tuesday, May 7, 2013

९९७. न यत्रास्ति गतिर्वायोः रश्मीणाञ्च विवस्वतः |

तत्रापि प्रविशत्याशु बुद्धिर्बुद्धिमतां सदा ||

अर्थ

जिथे वारासुद्धा शिरू शकणार नाही किंवा जिथे सूर्यकिरणांनाही जाता येत नाही, तेथे सुद्धा बुद्धिमान लोकांची बुद्धी अगदी नेहमी झटकन जाऊन पोहोचते.

No comments: