भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Friday, August 13, 2010

२५५.कोलाहले काककुलस्य जाते विराजते कोकीलकूजितं किम् |

परस्परं संवदतां खलानां मौनं विधेयं सततं सुधीभिः ||

अर्थ

कावळ्यांच्या घरट्यात काव काव चालू असताना, कोकीळपक्षाचे कुहू कुहू गायन शोभून दिसते काय? [ते लोपून जाते तसंच] दुष्ट लोक परस्परांशी बोलत असताना विचारी माणसाने गप्प बसावे. [त्यांचा फक्त अपमान होईल]

No comments: