भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Friday, September 6, 2013

१०९८. यस्मिन्देशे न संमानो न प्रीतिर्न च बान्धवाः |

न च विद्यागमः कश्चिन्न तत्र दिवसं वसेत् ||

अर्थ

ज्या ठिकाणी आपल्याला मान मिळत नाही; आपल्याला तिथे राहून आनंद होत नाही; आप्तेष्ट तिथे नाहीत आणि [नवीन] काहीतरी शिकण्याची संधी पण नाही; अशा स्थळी एक दिवस सुद्धा राहू नये.

No comments: