विवेकभ्रष्टां तां कविरयमुदारो विगणयन्न तस्याः स्वस्यैव प्रकटयति
दीर्घामवनतिम् || मुकुन्दराय
अर्थ
पायाच्या नखापासून उत्पन्न झाली
तरी सुद्धा आपल्या गुणांच्या महात्म्यामुळे तिन्ही लोकांची [पाप नष्ट करून
त्यांना] पवित्र करणारी [गंगामाता] भगवान शंकराच्या मस्तकावर भूषण होऊन
राहिली. तिचा अविचारी असा अपमान करून या फार उदार [?] कवीने तिची नव्हेच तर
स्वतःचीच अतिशय अधोगती दाखवून दिली आहे. [ थोड्याशा विनोदी छटेने हा श्लोक
रचलेला आहे. भर्तृहरीबद्दल या कवीला चांगला आदर आहे. एखाद्या काव्याच
सौंदर्य रसग्रहण करताना काही कवि विडंबनाचा मार्ग चोखाळतात.]
No comments:
Post a Comment