यथास्मै रोचते विश्वं तथा वै परिवर्तते ||
अर्थ
काव्याच्या अमर्याद अशा जगामध्ये कवीच, एकटाच ब्रह्मदेव असतो. ते जग
त्याच्या मर्जीवर फिरत असतं. [आपल्या व्यावहारिक जगात दुष्टांच साम्राज्य
पण असू शकतं, चांगल्या लोकांना त्रास होऊ शकतो. कवीच्या राज्यात 'काव्यात्म
न्याय" असतो. आदर्शवाद दिसू शकतो.]
No comments:
Post a Comment