भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Friday, November 25, 2011

५११. अप्राप्तकालं वचनं बृहस्पतिरपि ब्रुवन् |

प्राप्नोति बुद्ध्यवज्ञानमपमानं च शाश्वतम् ||

अर्थ

अगदी बृहस्पति असला तरी वेळ आल्याशिवाय बोलला, तर तो बुद्धीचा कमीपणा समजला जातो आणि त्याचा खूप अपमान होतो.

No comments: