भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, November 14, 2011

५०२. अमृतं कल्पयित्वा तु यदन्नं समुपागतम् |

प्राणाग्निहोत्रविधिना भोज्यं तद्वदघापहम् ||

अर्थ

जे अन्न आपल्यापुढे वाढून आले असेल ते अमृत आहे अशी कल्पना करून प्राण हेच अग्निहोत्र आहे अशा रीतीने [यज्ञाप्रमाणे पावित्र्य राखून] तो जसा पापहरण करतो त्याप्रमाणे हे रोग हारक आहे असे समजून जेवावे.

3 comments:

आचार्य शुक्ल said...

यह श्लोक कहां से उद्धृत है, कृपया संदर्भ लिखें

आचार्य शुक्ल said...

सम्बंधित श्लोक का स्थल निर्देश करें

आचार्य शुक्ल said...

श्लोक का स्थल निर्देश करें,मूलतः कहां से लिया गया है।