भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, November 21, 2011

५०८. निस्स्वं त्यजन्ति गणिका अकल्पं नृपतिं प्रजा: |अधीतविद्या आचार्यमृत्विजो दत्तदक्षिणम् ||

खगा वीतफलं वृक्षं भुक्त्वा चातिथयो गृहम् | दग्धं मृगास्तथारण्यं जारो भुक्त्वा रतां स्त्रियम् ||

अर्थ

कफल्लक माणसाचा वेश्या त्याग करतात; दुबळ्या राजाचा प्रजा त्याग करते; शिक्षण पूर्ण झाल्यावर [विद्यार्थी] गुरूला सोडून जातात; दक्षिणा मिळाल्यावर यज्ञाचे पुरोहित यजमानाला सोडून जातात; फळे नसलेलं झाड पक्षि सोडून जातात; जेवण झाल्यावर पाहुणे पळतात; प्राणी वणवा पेटलेल अरण्य सोडून जातात आणि जार उपभोग घेऊन बाईला टाकून जातो.

No comments: