भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, January 2, 2012

५४८. कलहान्तानि वैराणि कुवाक्यान्तं च सौहृदम् |

कुराजान्तानि राष्ट्राणि कुकर्मान्तं यशो नृणाम् ||

अर्थ

वैर केल्यामुळे शेवटी भांडण होत. वाईट-साईट बोलल्यामुळे मैत्री तुटते. वाईट राजामुळे राज्याचा विनाश होतो. वाईट काम केल्यामुळे माणसांचा बदलौकिक होतो.

1 comment:

Anonymous said...
This comment has been removed by a blog administrator.