भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, January 16, 2012

५६३. आपदां कथित: पन्था: इन्द्रियाणामसंयम: |

तज्जय: सम्पदां मार्ग: येनेष्टं तेन गम्यताम् || चाणक्यनीति

अर्थ

असं [ज्ञात्यांनी] सांगितलय की संकटे येण्याचा मार्ग म्हणजे इंद्रियांवर ताबा नसणे आणि वासनांवर ताबा असणे हा वैभव [मिळण्याचा] मार्ग आहे. [तर आता] जे [तुम्हाला] हवं असेल [त्या रस्त्याने] जा.

No comments: