भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Thursday, January 26, 2012

५७५. जनैर्जनहितार्थाय जनानामेव निर्मितम् |

लोकतन्त्रं भारतस्य वसुधायां विराजते ||

अर्थ

जनांनीच [लोकांनीच] जनांच्या कल्याणासाठीच, लोकांचीच, निर्माण केलेली भारताची लोकशाही पृथ्वीतलावर शोभून दिसते.

No comments: