भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, August 20, 2012

७६०. दीपासक्त्या पतङ्गस्य भोगासक्त्या नरस्य च |

रोगिणोऽपथ्यसक्त्या च नाश एव न संशय: ||

अर्थ

दिव्यावर झेपावल्या मुळे पतंगाच, आसक्तीने माणसाच वाटोळ होत. कुपथ्य केल्याने आजाऱ्याच फारच नुकसान होत हे नक्की. [संयम राखणे जरूर आहे.]

No comments: