भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Saturday, August 25, 2012

७६६. चित्ते प्रसन्ने भुवनं प्रसन्नं चित्ते विषण्णे भुवनं विषण्णम् |

अतोऽभिलाषो यदि ते सुखे स्याच्चित्तप्रसादे प्रथमं यतस्व ||

अर्थ

आपलं मन जर आनंदी असेल तर आपल्याला जग सुखी दिसत आणि आपणच जर मनातून दु:खीकष्टी असलो तर [सगळं] जग दु:खी दिसत. म्हणून जर तुला सुख हवं असेल तर प्रथम मन सुखी करण्याचा प्रयत्न कर.

No comments: