भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Tuesday, March 20, 2012

६२३. अत्यम्बुपानान्न विपच्यतेऽन्नमनम्बुपानाच्च स एव दोष: |

तस्मान्नरो वह्निविवर्धनार्थं मुहुर्मुहुर्वारि पिबेदभूरि ||

अर्थ

[जेवणानंतर] फार पाणी पिण्याने अन्नाचे अपचन होते. मुळीच पाणी न पिण्यानेही तोच दोष होतो. म्हणून अन्न पचवण्यासाठी [जठरातील] अग्नि प्रदीप्त होण्यासाठी अनेक वेळा थोडे थोडे पाणी प्यावे.

No comments: