भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Tuesday, March 20, 2012

६२४. अजीर्णे भेषजं वारि ; जीर्णे वारि बलप्रदम् |

अमृतं भोजनार्धे तु भुक्तस्योपरि तद्विषम् ||

अर्थ

अपचन झाले असता पाणी हेच औषध असते. अन्नपचन झाल्यावर प्यायलेले पाणी हे ताकद देते. जेवण निम्म झाल्यावर पाणी पिणे अमृताप्रमाणे असते. मात्र जेवण झाल्यावर लगेच पाणी पिणे विषाप्रमाणे आहे.

No comments: