बध्यं बन्धवदश्लथं नहि न विस्मर्यं हरेर्नामवन्नैवं सीदति पुस्तकं किल कदाप्येतद्गुरूणां वच:||
अर्थ
मुलाचे जसे चांगल्यारीतीने पोषण करतो त्याप्रमाणे पोषण करावे; चांगल्या शेतीचे ज्याप्रमाणे दुसर्यापासून संरक्षण करतो तसे रक्षण करावे; जखमी माणसाच्या अवयवान्प्रमाणे दररोज निगा राखावी; [पाने फाटत असल्यास चिकटवावी] मित्राप्रमाणे [प्रेमाने] हाताळावे; बद्धाप्रमाणे पक्के बांधावे; ढिले राहू देऊ नये. हरिनामाचे जसे विस्मरण होऊ देऊ नये तसे कुठे विसरून येऊ नये; म्हणजे खरोखर पुस्तक कधीही जीर्ण होत नाही असे मोठी माणसे सांगतात.
No comments:
Post a Comment