भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Wednesday, May 12, 2010

१४२. यदा न कुरुते भावं सर्वभुतेष्वमङ्गलम् |

१४२. यदा न कुरुते भावं सर्वभुतेष्वमङ्गलम् |
समदृष्टेस्तदा पुंसः सर्वाः सुखमया दिशः ||

१५ वा श्लोक

अर्थ

जेव्हा मनुष्य कुठल्याही प्राण्याबद्दल वाईट कल्पना करत नाही, त्याची दृष्टी सम असते, तेव्हा त्याला [जगात] सर्व ठिकाणी सुख लाभते. 

No comments: