भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Wednesday, July 31, 2013

१०७२. यो ध्रुवाणि परित्यज्य अध्रुवं परिसेवते |

ध्रुवाणि तस्य नश्यन्ति अध्रुवं नष्टमेव च ||

अर्थ

निश्चित गोष्टी करायच्या सोडून जो अशक्य गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्याबाबतीत नक्की पूर्ण होणाऱ्या गोष्टी न केल्यामुळे नाहीशा होतात आणि अध्रुव हे तर घडतच नाही. [त्यामुळे सर्वच शून्य तोट्यात कारभार.]

No comments: