भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, July 1, 2013

१०५१. कार्या च महदाकाङ्क्षा क्षुद्राकाङ्क्षा कदापि न |

यथाकाङ्क्षा तथा सिद्धिर्निरीहो नाश्नुते फलम् ||

अर्थ

महत्वाकांक्षा ही नेहमी अगदी मोठी ठेवावी कधीही ध्येय खालचं ठेवू नये. जशी आपली अपेक्षा असेल तसच फळ मिळणार आणि जो निरिच्छ असेल त्याला [काहीच] मिळणार नाही. [ध्येय क्षुद्र असलं तर यश उत्तुंग मिळणारच नाही. इच्छा तर उत्तम ठेवली पाहिजे.]

No comments: