भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Sunday, July 7, 2013

१०५७. गङ्गा पापं शशी तापं दैन्यं कल्पतरुस्तथा | 

पापं तापं च दैन्यं च हन्ति साधुसमागमः ||

अर्थ

गंगा [भागीरथी मधे स्नान केलं तर] पाप नाहीशी होतात. चन्द्र आपल्या [शीतल किरणांनी उन्हाचा] त्रास नाहीसा करतो. कल्पवृक्ष [आपण मागू ती  वस्तू देऊन] गरिबी नाहीशी करतो [हे तिघं एकएक त्रासातून सुटका करतात पण] सज्जनांचा सहवास [एकटाच] ह्या  तिन्ही त्रासातून सुटका करतो.

No comments: