भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, April 7, 2014

१२४१. पृथिवी दह्यते यत्र मेरुश्चापि विशीर्यते |

 सुशोषं सागरजलं शरीरे तत्र का कथा ||

अर्थ

माणूस हा मरणाधीन आहे अस कवि सांगतोय - जिथे [सम्पूर्ण] पृथ्वी जळून खाक होते; मेरु पर्वताचा चक्काचूर होतो; समुद्राचं पाणी अगदी नाहीसं होत तिथे शरीराचा काय पाड?

No comments: