भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, June 30, 2014

१३०८. पूरोत्पीडे तडागस्य परीवाहः प्रतिक्रिया |

शोकक्षोभे च हृदयं प्रलापैरेव धार्यते || उत्तररामचरित्र

अर्थ

तलावात पाणी भरून वरती यायला लागलं तर जादा पाण्याचा [पाट काढून निचरा करणं] हाच उपाय आहे. मनात दुःख खदखदत राहील तर शोकाच्या  [रडत जिवलगाना सांगून] विलापानीच हृदय सावरत.

No comments: