आत्मश्रेयसि तावदेव विदुषा कार्यः प्रयत्नो
महान्संदीप्ते सदने तु कूपखननं प्रत्युद्यमःकीदृशः ||
अर्थ
शहाण्या
माणसानी जोपर्यंत आपली तब्बेत चांगली आहे; देहाला दुखणं झालेलं नाही; म्हातारपण अजून लांब आहे; सगळ्या अवयवात भरपूर जोम आहे; मरायला टेकलो नाही; तोपर्यंतच पारमार्थिक कल्याण करून घेण्याचा प्रयत्न नेटानी करावा. घर
जळायला लागल्यावर विहीर खणायला घेऊन काय उपयोग?
No comments:
Post a Comment