भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Wednesday, July 9, 2014

१३१६. लङ्कापतेः संकुचितं यशो यद्यत्कीर्तिपात्रं रघुराजपुत्रः |

स सर्व एवादिकवेः प्रभावः न कोपनीयाः कवयः क्षितीन्द्रैः ||

अर्थ


रावणाची कीर्ति जी कमी झालीय आणि श्रीरामाचा मात्र सगळीकडे कीर्तीचा डंका; हा सगळा आदिकवी [वाल्मिकी यांच्या मताचा] प्रभाव होय. [थट्टेत कवि म्हणतो] राजांनी कवींचा रोष ओढवून घेऊ नये. [ते जर रागावले तर निंदा करतील ना!]

No comments: