भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Wednesday, May 18, 2011

३४९. आरभन्तेऽल्पमेवाज्ञाः; कामं व्यग्रा भवन्ति च |

महारम्भाः कृतधियस्तिष्ठन्ति च निराकुलाः ||

अर्थ

अडाणी लोक लहानसेच काम हाती घेतात आणि त्यातच अगदी गुंतून पडतात. जाणते स्थिरबुद्धीचे लोक भले मोठे काम हातात घेऊन सुद्धा अत्यंत शांतपणे स्थिरबुद्धीने ते करत राहतात.

No comments: