भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Thursday, May 19, 2011

३५०. सत्यस्य वचनं श्रेयः सत्यादपि हितं वदेत् |

यद् भूतहितमत्यन्तमेतत्सत्यं मतं मम || नारदमुनी

अर्थ

सत्य बोलणं अधिक चांगले; [पण फक्त] खरं बोलण्यापेक्षा कल्याणकारक बोलावे. सत्य म्हणजे तरी काय कि जे प्राणीमात्रांचे अतिशय हित करेल तेच असे माझे मत आहे.

No comments: