भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Tuesday, April 17, 2012

६४९. बुद्धेर्बुद्धिमतां लोके नास्त्यगम्यं हि किञ्चन |

बुद्ध्या यतो हता नन्दाश्चाणक्येनासिपाणय:||

अर्थ

बुद्धिमान लोकांच्या बुद्धीला अवगत न होणारे असे काहीच नसते. नुसत्या बुद्धिमत्तेच्या जोरावर चाणक्याने शस्त्रधारी नंदांचाही नाश केला.

No comments: