भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Friday, April 20, 2012

६५२. गुणा गुणज्ञेषु गुणी भवन्ति ते निर्गुणं प्राप्य भवन्ति दोषा: |


आस्वाद्यतोया: प्रभवन्ति नद्य: समुद्रमासाद्य भवन्त्यपेया:||

अर्थ

गुण जाणणारे असतील त्यांच्याजवळ गुण हे गुण ठरतात. तेच निर्गुणी माणसांकडे [गुणी माणसांचे गुण सुद्धा] दोषच ठरतात. नद्या उगम पावतात तेंव्हा त्यांच पाणी चवदार असतं, पण समुद्राला मिळाल्यावर तेच पाणी [पिण्यास] अयोग्य [खारट] होत.

No comments: