भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, April 16, 2012

६४६. आदौ रामतपोवनाभिगमनं हत्वा मृगं काञ्चनं वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणम् |

वालीनिर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनं पाश्चात् रावणकुम्भकर्णहननमेद्धि रामायणम् ||

अर्थ = सुरवातीला श्रीराम दंडकारण्यात जातो; [रावणाने] सीतेला पळवल्यावर सोनेरी हरणाला मारतो; [पुढे] जटायुचा वध होतो; [मग रामाच] सुग्रीवाशी बोलणं [मैत्री] होते; [श्रीराम] वालीचा नाश करतो; [मग हनुमानाचे] सागर उड्डाण; लंका जाळणं; शेवटी रावण आणि कुंभकर्ण यांना ठार करणं हेच रामायणातील [सार] आहे.

No comments: