भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, April 30, 2012

६६०. पतितोऽपि राहुवदने तरणिर्बोधयति पद्मखण्डानि |

भवति विपद्यपि महतामङ्गीकृतवस्तुनिर्वाह: ॥

अर्थ

[ग्रहणकाळी] राहूने ग्रासले असतानाहि सूर्य [रोजच्या प्रमाणे] कमळांना उमलवतोच. आपल्यावर संकटे आली तरी थोर लोक आपली स्वीकृत कार्ये निष्ठेने पूर्ण करीत असतात.

No comments: