भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Tuesday, May 8, 2012

६६६. एक एव खगो मानी चिरं जीवतु चातक: |

म्रियते वा पिपासार्त: याचते वा पुरन्दरम् ||

अर्थ

अतिशय स्वाभिमानी असा एकच चातक पक्षी आहे [त्याला] प्रदीर्घ आयुष्य लाभो. तो एक तर इंद्राच्या [मेघाकडे] याचना करतो आणि [जर त्यांनी पाऊस पाडला नाही तर] मरून जातो [पण दुसऱ्या कोणाकडे तोंड वेंगाडत नाही; अशी कवि कल्पना आहे की चातक पक्षी फक्त ढगातून पडणारं ताज पाणीच पितो नद्या; तलाव; विहिरी यातलं पाणी तो कधीही पीत नाही.]

No comments: