भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Sunday, May 20, 2012

६७५. चातकस्त्रिचतुरान्पय: कणान् याचते जलधरं पिपासया |

सोऽपि पूरयति विश्वमम्भसा हन्त हन्त महतामुदारता ||

अर्थ

तहानल्यामुळे चातक [अगदी थोडेसे] चार पाच थेंब पाणी मेघाकडे मागतो. तो [मेघ] सर्व जगच पाण्याने भरून टाकतो. ओहो! केवढे हे थोर [महात्म्यांचे] औदार्य! [मेघान्योक्ती; मेघ = दाता; चातक = याचक ]

No comments: