भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, July 16, 2012

७३२. यो ध्रुवाणि परित्यज्य ह्यध्रुवं परिषेवते |

ध्रुवाणि तस्य नश्यन्ति ह्यध्रुवं नष्टमेव च ||

अर्थ

खात्रीच्या [गोष्टी] सोडून जो असंभाव्य [होण कठिण  अशा] गोष्टींच्या पाठीमागे लागतो; त्याच्या बाबतीत खात्रीच्या गोष्टी नाहीशा होतात आणि बेभरवशाच्या गोष्टी तर [मुळातच] घडायच्या नसतात. [त्यामुळे त्याच्या हातात काहीच पडत नाही ]

No comments: