भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, July 23, 2012

७३८. यावत्स्थास्यन्ति गिरय: सरितश्च महीतले |

तावद्रामायणकथा लोकेषु प्रचरिष्यति  ||

अर्थ

पृथ्वीतलावर जोपर्यंत नद्या आणि पर्वत आहेत, तोपर्यंत रामायणाच कथानक लोक गात राहतील. [रामकथेचा महिमा कधी कमी होणार नाही.]

No comments: