भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, December 30, 2013

११७६. हठादाकृष्टानां कतिपयपदानां रचयिता जनः स्पर्धालुश्चेदहह कविना वश्यवचसा |

भवेदद्य श्वो वा किमिह बहुना पापिनि कलौ घटानां निर्मातुस्त्रिभुवनविधातुश्च कलहः ||

अर्थ

शब्दांवर ज्याची हुकमत आहे अशा कविश्रेष्ठाशी जर ओढूनताणून चार पद कशीबशी जुळवणारा बरोबरी करायला लागला तर, अरेरे! या पापी कलियुगात आज नाहीतर उद्या [लवकरच] तीन लोकांच्या [जनतेच्या मस्तकरूपी घडे बनवणाऱ्या ब्रह्मदेवा बरोबर [मातीची] मडकी बनवणाऱ्या [कुंभाराची  मी मोठा म्हणून] झटापट होईल.

No comments: