भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, September 17, 2012

७९०. विपदं सहमानस्य धैर्येणैव प्रयोजनम् |

सम्पदं तूपभुञ्जानो गुणग्राममपेक्षते ||

अर्थ

संकटात सापडलेल्या [माणसाला]  धीर न सोडणे ह्या एकाच गुणाची [मुख्यतः एकाची] जरुरी असते. तर जो वैभवात असेल त्याने  मात्र  बरेच गुण [माणसांची पारख; सर्वाना सांभाळून घेणं; गुणग्राहकता  इत्यादी] जोपासले पाहिजेत.

No comments: