भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, June 18, 2012

७०६. अजायुद्धं ऋषिश्राद्धं प्रभाते मेघडम्बरम् |

दम्पत्यो: कलहश्चैव परिणामे न किञ्चन ||

अर्थ

बोकडांची झुंज; ऋषींच श्राद्ध; सकाळी आभाळ भरून येण; जोडप्याच [आपसातल] भांडण, या गोष्टी घडल्या तरी पुढे त्याचा [पुढच्या काळात] काहीच फरक पडत नाही. [ऋषींच श्राद्ध करायची जरूरच नसते; आभाळ आलं म्हणून पाऊस पडेलच असं काही नाही आणि त्या झुंजी ते लोक लक्षात ठेवत नाहीत. पुढे सगळं व्यवस्थित चालू रहात.]

No comments: