भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, June 17, 2013

१०४०. चेतो भग्नं यदि किल भवेत्सज्जनानां कदाचित्‌ नि:सन्देहं सहजमचिराद्धेमवद्युज्यते तत् |

छिन्नो भिन्नो घटति न यथा कुम्भकारस्य कुम्भ: दुर्वृत्तानामुपहतमनो युज्यते नैव नैव ||

अर्थ

जर कधी काळी सज्जनाच मन भंग पावलं तरी लवकरच ते सोप्या उपायांनी आणि निश्चितपणे पुन्हा जोडलं जात. जसं की सोनं [पहिला मोडून पुन्हा दागिना बनवतात] पण दुष्ट माणसाच्या बाबतीत मात्र कुम्भाराच्या  घड्याला  तडा  गेला; फुटला तर कधीच सांधता येत नाही. त्याप्रमाणे जर मनाचे तुकडे झाले तर कधीही सांधता येत नाहीत. 

No comments: