भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, January 20, 2014

११९२. अल्पीयसामेव निवासभूमित्यागाद्विपत्तिर्महतां न जातु |

रत्नाकरान्सन्मणयोऽभियान्ति राज्ञां शिरः काकमुखानि भेकाः ||
 
अर्थ 
 
आपलं स्थान सोडल्यामुळे सामान्य लोकांवर संकट येत थोरांना कधी येत नाही. रत्नाकरातून [समुद्रातून] रत्ने दूर गेली तर राजांच्या डोक्यावर जाऊन बसतात. पण [तिथून बाहेर पडलेले] बेडूक मात्र कावळ्याच्या तोंडी पडतात.

No comments: