८९. अतिदानात् बलिर्बद्धो ह्यतिमानात् सुयोधनः ।
विनष्टो रावणो लौल्यादति सर्वत्र वर्जयेत् ॥
अर्थ
अतिदान केल्यामुळे बळी बांधला गेला, तर अ्ती अहंकारामुळे दुर्योधन. अति लोभापायी रावणाचा नाश झाला. त्यामुळे सर्व ठिकाणी "अती" चा त्याग करावा. (अती तेथे माती).
No comments:
Post a Comment