भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Wednesday, April 28, 2010

११०. त्यजेदेकं कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत् ।

११०. त्यजेदेकं कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत् ।
ग्रामं जनपदस्यार्थे ह्यात्मार्थे पृथिवीं त्यजेत् ॥

अर्थ

कुटुंबाच्या भल्यासाठी एकाचा त्याग करावा (बळी द्यावा), गावासाठी एका घराचा त्याग करावा, शहरासाठी गावाचा त्याग करावा तर स्वतःसाठी पृथ्वीचा त्याग करावा.

No comments: