भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, April 5, 2010

२५. कस्तुरी जायते कस्मात् को हन्ति करिणाम् शतम् ।

२५. कस्तुरी जायते कस्मात् को हन्ति करिणाम् शतम् ।
भीरुः करोति किं युद्धे मृगात् सिंहः पलायते ॥

अर्थ

कस्तुरी कोणापासून मिळते (हरणापासून)? शंभर हत्तींना कोण मारतो (सिंह)? भित्रा युद्धामधे काय करतो (पळून जातो)? हरिणापासून सिंह पळून जातो.

टीप :-
समस्या प्रकारचा हा श्लोक आहे राजदरबारामध्ये कवीना चौथा चरण देऊन श्लोक रचणे अशी एक प्रकारे परीक्षा होती. हरीण सिंहाला पळवून लावते हे वाक्य अर्थपूर्ण करण्यासाठी पहिले तीन योग्य असे चरण कवीने रचले आहेत.

No comments: