भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Thursday, April 22, 2010

८९. अतिदानात् बलिर्बद्धो ह्यतिमानात् सुयोधनः ।

८९. अतिदानात् बलिर्बद्धो ह्यतिमानात् सुयोधनः ।
विनष्टो रावणो लौल्यादति सर्वत्र वर्जयेत् ॥

अर्थ

अतिदान केल्यामुळे बळी बांधला गेला, तर अ्ती अहंकारामुळे दुर्योधन. अति लोभापायी रावणाचा नाश झाला. त्यामुळे सर्व ठिकाणी "अती" चा त्याग करावा. (अती तेथे माती).

No comments: