भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Saturday, April 13, 2013

९८०. आलस्यं यदि न भवेज्जगत्यनर्थ: को न बहुधनको ; बहुश्रुतो वा |

आलस्यादियमवनि: ससागरान्ता सम्पूर्णा नरपशुभिश्च निर्धनैश्च ||

अर्थ

आळस नावाचा अनर्थ जर जगात उरला नाही तर श्रीमंत किंवा विद्वान व्हायचा कोण बरे शिल्लक राहील? या जगात आळस [पुरून उरलाय] म्हणून ही संपूर्ण पृथ्वी - अगदी समुद्रापर्यन्त नरपशूनी- क्रूर माणसांनी आणि दरिद्री लोकांनी भरून गेलीय.

No comments: