भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Friday, November 2, 2012

८३२. विकृतिं नैव गच्छन्ति सङ्गदोषेण साधव: |

आवेष्टितं महासर्पैश्चन्दनं न विषायते ||

अर्थ

सहवासाच्या दोषामुळे सज्जन लोक कधीही बिघडत नाहीत. मोठमोठ्या [खूप विषारी] सापांनी [ चंदनाच्या झाडाच्या बुंध्याला] वेटोळं जरी घातलं तरीही चंदन विषारी बनत नाही.

No comments: