भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, November 26, 2012

८५५. व्रजन्ति ते मूढधिय: पराभवं भवन्ति मायाविषु ये न मायिन: |

प्रविश्य हि घ्नन्ति शठास्तथाविधानसंवृताङ्गान्निशिता इवेषव: ||
अर्थ
कपटी लोकांशी जे कपटीपणे वागत नाहीत, त्या बावळट माणसांचा पराभव होतो.धारदार बाणाने उघड्या [कवच नसलेल्या त्वचेवर] आघात होतो,  त्याप्रमाणेच  तशा प्रकारच्या [भोळसटपणे विश्वास ठेवणाऱ्या] माणसांचा ठग नाश करतात.

No comments: