भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, November 5, 2012

८३५. असद्भिः शपथेनोक्तं जले लिखितमक्षरम् |

सद्भिस्तु लीलया प्रोक्तं शिलालिखितमक्षरम् ||

अर्थ

दुर्जनानी शपथ घेऊन जरी वचन दिलं, तरी पाण्यावर ओढलेल्या रेघेप्रमाणे [ते लगेच नष्ट होणारे] असते. याउलट सज्जनांनी सहज बोलले तरी दगडावर कोरल्याप्रमाणे [ते कायम टिकणारे] असते.

No comments: