भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Friday, October 26, 2012

८२६. आदौ चित्ते तत: काये सतां सम्पद्यते जरा |

असतां तु पुन: काये नैव चित्ते कदाचन  ||

अर्थ

सज्जनांच्या मनात आधी जरा म्हातारपणी यायला पाहिजे असं वैराग्य] येते आणि नंतर त्यांच्या शरीरावर वृद्धत्व दिसू लागते. [विचारी लोकांना तरुणपणीच वैराग्य येते] दुष्टांच्या मात्र शरीरालाच म्हातारपण येत, मनात वैराग्य कधीच येत नाही.

No comments: