भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, October 8, 2012

८०७. यथा फलानां पक्वानां नान्यत्र पतनाद्भयम् |

एवं नरस्य जातस्य नान्यत्र मरणाद्भयम् ||

अर्थ

ज्याप्रमाणे पिकलेले फळ हे पडतच; त्याला दुसरी गतीच नाही, तसंच जन्माला आलेला माणूस हा मरणारच त्याला दुसरी काही भीती नाही.

No comments: